तेजस्वी यादव यांनी सरकारी बंगल्यातील एसी, पाण्याचे नळ चोरून नेले; भाजपच्या आरोपांनी बिहारचं राजकारण तापलं

[ad_1]

राजद नेते वबिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यावर भारतीय जनता पक्षाने खळबळजनक आरोप केले आहेत. सरकारी निवासस्थानातून पाण्याच्या तोट्या (नळ),एसी आणि इतर वस्तू चोरल्याचा आरोप भाजपने केला आहे. त्यामुळे बिहारचे राजकारण चांगलंच तापलं आहे. राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) नेते तेजस्वी यादव यांनी दोन दिवसांपूर्वी पाटणा येथील ५, देशरत्न मार्ग येथील सरकारी बंगला रिकामा केला होता.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *