भारताकडून दहशतवाद्यांची नाकाबंदी, ऑपरेशन केल्लरमध्ये तीन दहशतवादी ठार

[ad_1]

दुसरीकडे भारताने दहशतवाद्यांची नाकाबंदी करत पुन्हा एकदा दहशतवाद्यांना यमसदनी पाठवलं आहे. दक्षिण काश्मीरमधील शोपियानमध्ये दहशतवाही लष्कर-ए-तोयबा आणि टीआरएच्या तीन दहशतवाद्यांना संपवण्यात आलं आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *