India Pakistan Conflict : भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय, राज्यांना दिले महत्वाचे निर्देश

[ad_1]

भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने मोठे पाऊल उचलत अनेक राज्यांना मॉक ड्रिल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सरकारच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गृह मंत्रालयाने जारी केलेल्या निर्देशात म्हटले आहे की, नागरी संरक्षण सुरळीत पणे सुनिश्चित करण्यासाठी राज्ये ७ मे रोजी मॉक ड्रिल करतील. केंद्र सरकारने जारी केलेल्या या आदेशाची वेळ अत्यंत महत्त्वाची आहे कारण भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला असताना आणि केव्हाही युद्धासारखे वातावरण असताना हा आदेश जारी करण्यात आला आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *